Tuesday, December 28, 2010

Pune tithe kay une....

             संस्कृतिचं माहेरघर असणार्या पुण्याची पूर्ति लाज काढण्याच भाग्य आज राज्यकर्त्यांना लाभलं आणी त्या संधीचं त्यांनी अक्षरशः सोनं केल. छत्रपतीनचा आत्मा आज स्वर्गात सुखावला असेल. आणि त्याहून ,धन्याच्या बगेतला एक आम्बा न विचरता घेतला म्हणून स्वताहाला अपराधी समजणार्या आणी आपल्या कर्तुत्वाने त्या जाणत्या राजाचा गुरु होउन या स्वराज्यची नीव ज्यानी स्थापिली  त्या दादोजी कोंदेवांचा तर ऊर आज आनंदाने भरून आला असेल. ह्या साठीच तर छत्रपतीनी प्राणाची आहुति वाहून हे राष्ट्र निर्मिले.
               ह्या राज्यात स्त्रीयांचा बलात्कार करणे हेच पुरुशार्थाचे प्रतीक आहे. गरिबाना लुबाडणे,महागाई वाढवणे ह्या सारख्या प्रश्नांवर  जर सरकार लक्ष्य देत बसली तर दंगली कश्या करायच्या, कसाबची खातर काशी ठेवायची, अतिरेकी संघटनांना काही कमी तर पडत नाही ह्या कड़े लक्ष्य कोण देणार.
              दररोज पेपर उघडल्यावर बेशिष्त वहातुकी मुले  जीव गमावलेले लोक दिसतात, पुण्यात रिक्शे वल्यान्ची मनमानी दिसते, लैंगीक अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रियाच नाही तर लहान लहान मुली सुधा.....कधी रस्त्यात चुकून सिग्नल मोडला तर आप्ल्याय इतकी हिडीस वागणूक मिळेल की जसा काही आपण मोठा गुन्हा केला आहे. पोलिसांची खाऊगिरी, रिक्शावाल्यांची मनमानी, प्रत्येक गल्लीतल्या दादाची दादागिरी आणि भाईची भाईगिरी. ह्या सगळ्या प्रश्नांपुढे खरच का ददोजिंचा पुतला हलवणे इतका गंभीर प्रश्न आहे.
                 पुन्हा एकदा माजा आज प्रश्न आहे राज ठाकरेना, पुतला हलवन्या विरुध आंदोलन करण्यापेक्षा आपण कांदा स्वस्त करण्यासाठी आंदोलन करू शकतो का? किंवा हिन्जवडी आय टी पार्क मधे काही दिवसां पूर्वी जे बलात्कार जाले त्या दोशिंच काय जाला हे आपण शोधून काढू शकतो का?
                 समाजात सन्मानानं जगण्याचा अधिकार छत्रपतींनी स्त्रयांना दिला होता. तो हक्क आणि ते स्वत्र्यंत आपण त्यांना परत मिल्वुन देऊ शकू का? या पवित्र भूमीत जिथे हौतात्म्यांचं रक्त या मातीत आज ही रोज मिसलतय त्या मातील थुंकणाय्रांना आपण ज्होंडपुन काढू शकतो का?
                    हे प्रश्न खरंतर खुपच छोटे आहेत आणि यात प्रोफिताबिलिटी पण आजिबात्च नाही. त्यामुले अर्थातच उत्तराची अपेक्षा नाही....................................!!!!!!! 

पुणे महानगर पलिकेतील गोंधळ (सोबत बातमी) 




 पुण्यात ‘सर्वपक्षीय’ तोडफोड
 पुणे, २७ डिसेंबर / प्रतिनिधी
पुण्यातील प्रसिद्ध लाल महालात असलेला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा पुणे महापालिकेने आज पहाटे शेकडो पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात हलविल्याने पुण्यात आज एकच हल्लकल्लोळ उडाला. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना-भाजप-मनसे यांनी महापालिका सभागृहात मानदंड आणि मानाच्या खुच्र्याची तोडफोड करीत तसेच अक्षरश: दिसेल त्या वस्तूची नासधूस करीत काढला.

Sunday, August 1, 2010

The fringe benefits of failure

Please click on the title of this blog to watch J K Rowling speak to the Harvard University students


A lot of people (ofcource who know me) know my love for the magical Potter series. There was a time when Harry potter was my life and my dream was to marry Emma Watson ( Hermoine ofcource). In my collage days I turned down so many girls, sincerely hoping I am gonna meet Emma on my way to or back from collage and the first thing I ask her  is...' Emma will you marry me'. If I would not have been that crazy I would have not been single while I am writing this blog.....

But if that was a kind of love I had for the magical series , I would say its nothing to what I feel about JK Rowling today after hearing this speech. (Specially when I am (I feel) sailing in a somewhat similar ship at this time) (About the same age what Joe was at that time....) OH no I dont dare to comapre myself to her.

But if there is a speech which can be inspiring , I have heard it today. Who in the world can list down the benefits of failure than a mother who once had no money to buy toys for her kids, and today is richer than the Queen. I remember Joe telling once when she had visited a friends housewarming party and the friend showed her the Kids room which was so full of toys. All Joe could see at the back of her mind was a shoe box in her house which could accomodate all the toys her kid had. 

Its so hard to believe that its the  true face behind Harry Potter .... How can a person who has suffered so much present the world with a gift as wonderful as that ....... and her speech up there answers my questions... her dedication and love to write novels..... I have never heard a speech which changes the moods of the listners so rapidly and makes one think hard... surely joe we are ofcource gonna remember that speech for a long long long long time...... And just one thing.... please say you lied that you graduated 21 years back, or people would feel you graduated at the age of 1..... cheers...


A point I just realised.... arond an hour after i wrote this post and waited while the video is getting uploaded..... Its the last saturday of July today and tommorow happens to be the first Sunday of August... friendship day ofcource.... listen to Joe when she speaks about friends..... (at the very end of the speech) I wish you all a great frndship day and may you all find kind of friends joe met and had them sitting besides her on her graduation day... and most importantly have them till date ....that is (because she says) even 21 years after her grad day....

J K Rowling speak to the Harvard University students

Tuesday, May 4, 2010

Vote

Guyz you will find the views of a few people with reference to Qasabs trials and the decision that the court should come up with. I have voted for some people down there and not votel for some. I have also put numbers against the pictures, you can go the comments type the number and write voteed/not voted against the number. do it guyz.

You Can Click on the picture and simply zoom it to make it legible

Ajmal Qasab

Its indeed incredeble to see mumbai celebrating with fireworks when Court declared Ajmal Qasab guilty od the 26/11 Mumbai attacks. Unfortunately it has taken more than a year for the court to declare him guilty and why has it taken so long is a question which remains unanswered, or probably its a question never asked.It is such a pain to see a terrorist like Qasab being treated like a celebrrity. The newspaper quoting what he sain when he was brought to the court, or he demanding for newspapers or wanting biryani for lunch. Unfortunately we keep forgeting that he is a terrorist who has killed our innocent country men, he is in the eyes of the citizens of this country a person who does not have a right to be alive (please note I have clearly said in the eyes of the citizens of this country and not in the eyes of the country which may also include the countrys government, political leaders and the amazing justice system prevailing  here) forget what he wants to read or what he wants to eat.

The Justice system here will decide on Qasabs fate today, but the question is why was he kept alive for such  a long time and what proofs were we waiting to see. Whatever decision will be taken on Qasabs fate tommorow is the next question, but the government of this country has hurt the feelings of  the people who have laid their lives (probably the government thinks that even the feelings of those who laid their lives are dead) , of their families, of the country men and the government is absolutely defeted in winning the trust of the subjects of the nation when it comes to Ajmal Qasab.

The article to the left is from pune Mirror (Dated:04/05/2010) and hosts the point of view of two of the neighbours of Ashok Kamte. Read what Lt Col S S Hasabnis  (Rtd) has got to say.




When Pakistan has behaved this way with our soldiers who have not even fought for wrong causes but only for something that was always ours, why have we made Qasab a celebrity. India will never behave even with its enemies the way Pakistan has behaved, I thing that is a difference which should and will  always remain between the two nations, but surely the Government has gone an extra mile in Qasabs case. And like Lt Col S S Hasabnis says yes we all feel sorry for the government which is so weak.

Whether it is Qasab or the maoist attack killing more than 70 CRPF soldiers,(Dantewada in Chhattisgarh on 06th April 2010) we dont need a home minister who accepts moral responsibility and resigns but we need a home minister who will take  action against those who are responsible for this. 

If Qasab is kept alive after this and  a few years down the line if an Indian Aircraft get Hijacked keeping the passangers hostage like the IC-814 on 24th December 1999 in Kandhar, demanding the release of Ajmal Qasab it sould not come out as a surprise for the Indians and the government should rather be proud that the planning in this sector is atleast successful.

Thursday, April 1, 2010

A friend called David


आपण सगळएच जण आपापल्या आयुष्यात भरपूर काही सहन करत असतो. मी पण टाइम एंड अगेन मला माझ्या  देवाने जे जे वाढून दीले ते आनंदाने ग्रहण केले. अर्थात मला बर्याच वेळा श्रीखंड पुरी, पुरणपोली, किन्व्हा फॉर द्याट  मैटर  मी शाकाहारी असल्याने सुरमई, पापलेट ची तुकडी किन्व्हा कोलंबि चा कलावण , असच काही काही वाढून मिळत राहिल आहे. आता रक्त शुद्ध ठेवायच  म्हणजे कधी तरी कारल्याची भाजी खाविच लागणार, आम्बट असलं  तरी लोणचं पानात पाहिजेच. झणझणीत  तर झणझणीत ठेचा हवाच .... दोडका , मुळ1 , आणि बूळबूलीत भेंडी सुद्धा हवीच... हेच परिपूर्ण भोजन आहे ... जे आपल्याला आरोग्य देत आणि आपली प्रतिकार शक्ति वाढवतं . तसच आपल्या जीवनरूपी ताटात  सुख दुखांच्या रुपाने हे सगले पदार्थ वाढलेले असतात. एकवेळ जेवणाच्या ताटातले  एखादे पदार्थ आपण सोडून उठू शकतो पण आयुष्याच्या ................ हे आयुष्यातले सगले जिन्नस आनंदानेच ग्रहण करावेच  लागतात.

तेव्हा मी सुधा माझ्या देवाने   मला दिलेल्या आयुष्यावर खुप खुश आहे, आणि कधी कुठल्याही गोष्टीची तक्रार  केली नाही, आणि त्याच्या मागचं एक कारण हे ही आहे ..... के मज़ा माझ्या  देवावर आणि स्वत:वर  विश्वास आहे. आलेली प्रत्येक  वेळ सरणार आहे अणि काळ बदलणार आहे हे सत्य मला माहीत आहे, त्यामुले मी नेहमीच समाधानी असतो.

मात्र गेल्या काही दिवसात मला एक गोष्टीचा अतिशय कंटाळ| आला आहे आणि मी देवाकडे प्रार्थना करतो की देवा आता बास. आणि ती गोष्ट म्हणजे मैत्री. मला काधीच चांगले मित्र मिळ|ले नाही किन्व्हा टाली कधी एक हाताने वाजत नाही तसं मी कधी चांगला मित्र होऊ शकलो नाही. सतत्याने  प्रयत्न करून ही मझे  मित्र फार टिकत नाहीत. मी एखाद्या मैत्रीमधे खुप गुंतून जातो, पण आणि कदाचीत म्हणूनच समोरच्याच्या परस्नल स्पेस मधे माझी  मैत्री इनटरफीयर करत असेल. किन्व्हा सातत्याने प्रयत्न हे मैत्रीत करावे लगत नाहीत. यात देखिल काही मेख असेल. पण ते काही असो, माझ्या   साठी मैत्री ही खुप महत्व ठेवते आणि प्रत्येक वेळला माझ्या  मैत्रीशी मै प्रमाणीक राहिलो आहे आणि तरीही मला या मार्गावर खुप दुखच मिळ|लं  आहे. पण म्हणून काही माझी मैत्री या संकल्पनेवरची श्रद्धा कमी होत नाही आणि प्रत्येक वेळेला मी तितकाच त्या भोवर्यात अडकत जातो. आणि म्हणुनच मी हल्ली देवाकडे प्रार्थना करत होतो की आता बास. मला अश्या लोकांशी भेटवुच नकोस ज्यांना मैत्री ची जाण नसेल, किन्व्हा मला हे तरी शिकव की मैत्री करून सुद्धा स्वार्थी कस रहिचं. (खरं तर सध्या मी पुण्यात आहे, त्यामुले स्वार्थी कस रहिचं हे शिकायला मला देवाची काही गरज नाही, रादर देवाला ते ट्रेनींग पुणं देऊ शकत) . मी विचार करत राहिलो की मला नेहमी असेच का भेटले.... का मैत्रीमध्ये आता जेन्यूनीटी राहिलीच  नाहीये ? लतादिदिंच पेज थ्री मधील कितने अजीब रिश्ते हैं यहाँ पे  हे गाण आता पेज थ्री पुरता मर्यादीत न रहता आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपण ते अनुभवत आहोत, आणि हा विचार करत असतानाच मला अचानक डेव्हीड़ आठवला आणि क्षणात जाणीव झाली की नाही नाही देवाने आपल्याला गरज होती तेव्हा खरच खुप चांगले मित्र दीले. काय झालं असतं जर त्या रात्री डेव्हीड़ नास्ता तर.

 मी अमेरिकेत असताना आम्ही फ्लूएनव्हाइड़नर च्या केनटकी  फ्राईड़ चिकन (के एफ सी ) साठी काम करत होतो. मी, अनिकेत, चिनार.मयूरा, ईक्राम हे या कथेतील मुख्या सूत्रधार. अनिकेत ...कॉलेज सोडून आज तीन वर्ष होत आली तरी आज ही अनिकेत बद्दल कोणाला सांगायचा झाला तर my extended sibling......असंच मी आज ही सांगतो. कधी त्याच्या बद्दल एखद्या नवख्या माणसाशी  देखिल बोलत असलो की तो व्यक्ति म्हणते yes i know him .. you had mentioned him last time we spoke....तेव्हा अनिकेत आणि मी एकाच घरात राहत होतो. एकदा शुक्रवारी रात्री के एफ सी मधे अतिशय गर्दी होती. चिनार आणि मयूरा ची सूटी होती , मी आणि इकराम समोर कैश वर तर अनिकेत काही ईंडोनएशीयन मुलांबरोबर कीचन मध्ये काम करत होता. सात सवासात च्या दरम्यान खाली मान घालून तो अचानक बाहेर आला. आणि काही न बोलता थेट बाहेर गेला. मी त्याला काम करता करताच what happned म्हणून विचरल पण काही न बोलता तो थेट बाहेर गेला. त्याचा उज्वा हात मात्र त्याने डाव्या हातात घट्ट पकडला होता.. ते मी पहिला आणि त्याच्या मागोमाग बेथ ही शिफ्ट मेनेजर सुद्धा
घाईघाईने बाहेर गेली. काही तरी गड़बड़ आहे हे मला काळलं होतं पण  बेथ आणी अनिकेत दोघं ही निघून गेल्यावर मी विचारणार कोणाला. तेवढ्यात कीचन मधला एक ईंडोनएशीयन मुलगा बाहेर आला आणि त्याने मला सांगीतल hey  nick your brother has met with an accident... he happned to put his hand into the fryer.. its burnt upto the elbow....
इतक्य पीक अवर ला हा अपघात झाला होता. ऑपरेशन चालू ठेवणं आवश्यक होतं तितकच आवश्यक होतं अनिकेत ला दवाखान्यात नेण . आणि मला त्याच्या बरोबर जायचं होतं. बेथ अनिकेतला घेउन कुठे गेली मला माहीत नव्हतं , आत मध्ये ती  ईंडोनएशीयन मुलं त्यांच्या स्थानीक भाषेत काही अपघाताविशयी  काही बोलत होती. समोरून ओर्ड़ेर्स पडत होत्या आणी मला काही सुचत नव्ह्त. मी गर्दीपासून तोंड फिरवल आणी डोळे पुसले. माझ्या बरोबर असणारा इकराम .. वास्तविक याचा आणि माझा कधी विशेष पटलं नाही. कारण तो काम करत नसे. आणी ज्यांना काम करायला आवडत नाही अश्या लोकांचा मला राग आहे. मात्र हां इकराम माझ्या जवाल आला आणि मला म्हणाला अरे निखिल तू कशाला कलजी करतो. आपण दोघ पटापट क्लोसिंग करू आणि मग तू सरळ चीरोकी इंडियन हॉस्पिटलला जा. आम्ही राहत होतो त्या गावातील सार्वजनीक  वाहतूक व्यवस्था रात्री बार वाजता बंद होत असे. तेव्हा इकराम असा म्हान्ल्यावर मला जरा बरं वाटल , साडे अकरा पर्यंत क्लोसिंग होईल दोघान्ने केलं तर. मी भराभर काम करत राहिलो. थोड्या वेळेत बेथ आली तीने मला अपघाताबद्दल म्हणाली ..dont worry, david has taken aniket to the hospital and he is going to call mee soon. रात्री दहा वाजता आम्ही स्टोर बंद केल. मी भराभर क्लोसिंग च्या तयारीला लागलो. सवा दहा झाले तरी ईक्राम दिसे ना म्हणून मी बेथ ला विचारलं तर ती म्हणाली ikram had some urgent work and has left for the day. मी चाटच पडलो. अश्या परीस्थीतीत संपूर्ण क्लोसिंग माझ्या एकट्यावर सोडून हा पलून गेला होता. वास्तविक  लोबी आणि कैश क्लोसिंग हे दोन जणामध्ये  सुद्धा होणारं काम नव्ह्त, ते तो माझ्या एक्त्यावर सोडून निघून गेला होता. मी डोळ्यातील आश्रू आवरत पुन्हा काम चालू केलं . इतक्यात डेव्हीड़ आला. मी काही विचरायच्या  आतच हात वर करत  तो म्हणाला ....nothing to worry everything is fine. hopital has relesed him and I have dropped him home. त्या नंतर डेव्हीड़ने मला क्लोसिंग मधे मदत केली. झालेल्या प्रकारामुले बेथ ला  खुपच फोल्लो अप करावे लागत होते, साडेबारा वाजून गेले तरी बेथ , मी आणि डेव्हीड़ क्लोसिंग करत होतो. नंतर बेथच कैश क्लोसिंग झाल्यावर तीने देखील आम्हाला मदत केली आणि साधारण रात्री दीडच्या सुमारास बेथ आणि डेव्हीड़ने मला त्यांच्या गाडीतून घरी सोडल. 



Wednesday, March 31, 2010

स्वरमंच - गीत रामायण | ८७व्या प्रयोगा निमित्त

स्वरमंचने आपला गीत रामयाणाचा  ८७वा कार्यक्रम हनुमान जयंती निम्मित्त निगडी येथील श्री हनुमान मंदिर येथे प्रचंड गर्दीत मरुतिरायाच्या चरणी अर्पण केला. या कार्यक्रमानंतर गीत रामयाणाविषयीचे आमचे विचार, मराठी मुलांमध्ये आणि मोठ्यांमध्ये असणारे गीत रामयणाचे महत्व या विषयावर देखिल मी बोललो. मराठी माणसाचं  एक आहे,आपल्याला जर कोणी काही सांगत असेल तर ते तो ऐकून घेतो,आणि नंतर टाळ्या ही वाजवतो. उगाच नाही राज ठाकरेच्या भाषणाला आणि अनिरुद्ध बापूंच्या आश्रमात सारखीच गर्दी जमत.

असो, तर ८७वा कार्यक्रम केलेल्या स्वरमंचला आता वेध लागलेत शतकपुर्तीचे. आज गीत रामयाण म्हणावं तितकं काही पोप्युलर राहिलेलं नाही. पण मराठी माणसाला ग.दि. मा आणि बाबूजी यांनी दिलेला हा आमूलाग्र साठा मराठी-अमराठी, हिन्दू-मुसलमान,असल्या नामर्द लोकांनी चालवलेल्या देशद्रोहाच्या चीतेवर पेटून संपून जाऊ नये म्हणून स्वरमंच कार्यरत आहे.

गीत रामयण हे फक्त काव्य नाही की नुसतं संगीत नाही तर तो मराठी मनावर करण्यात (कोरण्यात) आलेला एक संस्कार आहे व तो लुप्त होत चालला आहे आणि प्रतेक मराठी माणसाने त्याचे जतन केले पाहिजे.

(स्वरमंचचे सर्वेसर्वा श्री हेरंब चिंचणीकर यांनी स्वरमंच चे पैलू अशी एक फुल ना फुलाची पाकळी तसे काव्य नाही पण कौतुक असे चार शब्द स्वरमंचच्या कलाकारंसाठी लिहिले व् माझ्या सुपूर्त केले. ते येथे प्रसिद्ध करत आहे,  ८८ व्या कार्यक्रमात ते मी रसिकांसमोर सादर करीन.)


(स्वरमंचच्या ८७ व्या कार्यक्रमात गीत रामायण सादर करताना कु.शर्मीला चव्हाण, कु.मृणालिनी व् स्नेहा कुलकर्णी, सौ.दीपा 
मलावणकर, श्री हेरंब चिंचणीकर व् निखिल राजे .


(केदार तळणीकर, सौ. उर्मिला भालेराव, सौ जयश्री लेंभे , कु. शर्मीला चव्हाण, कु मृणालिनी व् स्नेहा कुलकर्णी )
svarmaMcacao sao-savaa- EaI horMba icaMcaNaIkr yaaMnaI svarmaMcaacao pOlaU Asao svarmaMca cyaa kalakaraMcao kaotuk krNaaro caar Sabd ilahIlao Aahot to p`isaw kirt Aaho 
EaI

svarmaMcaacao pOlaU

svarmaMcaacaI SaaoBaa nyaarI ‚svarat Asatao naUr navaa È
Baava AagaLa tala vaogaLa‚ Eaaota haotao gaIt KuLa È È
jayaEaI laoMBao saadr kirtI‚ EaI gaNaoSaa ina%yanavaa È
'gaIt gaNaoSaa' gaIt svat:cao ‚%yaa svayaMBaU p`Qyaaipka È È
snaohacaI tr saUrBararI‚ maRNaailanaI tr saUrmaNaI È
]QaiLit maMcaava$naI daoGaI‚ sa#yaa baihNaI kuLkNaI- È È
Svarsama`a&I dIpa hI tr‚ gaLyaat Aaho svargaMgaa È
icaMba iBajaivato p`%yaokalaa‚ maalavaNakr saUr navaa È È
Saima-laacaa gaaoD gaLa ‚ BaavagaIt isqaravatao È
Qaagaa Qaagaa saiKbaGa mhNata‚ BaavaspiSa- ivasaavatao È È
talavaadk vaogavaogaLo jir AsatI yaa maMcaasa È
tbalaa vaadk rGauvaIr Aamacao zoka %yaaMcaa jaaoYaat È È
inavaodnaacaI Qaura polatI‚ hLdo ‚ inaiKla rajao hao È
jaIva Aaotuina nava kivataMcyaa‚ fvairtI ipcakaáyaa hao  È È
AMgaI ]Dta‚ hasya fulaara p`%yaokacyaa AaozI hao È
risakEaaota Aamha laaBatao dadhI dotao gaaNyaalaa È È
TaLIvar TaLI dotanaa laajat naahI kaoNaalaa È
rMgat AalaI maOifla AamaucaI svarmaMcaacyaa igataMnaI È È
SaatpUtI-caI Aasa Amhalaa‚ baaga fulaavaI Eaao%yaaMnaI È
vaaTt haoto kala prvaa svarmaMcaatIla maI pOlaU È È
kana ]GaDiNa JaalaI maaJaI‚ banalaao gaaozyaatIla baOlaU È
saMvaaidnaI vaadk maI tumacaa ‚ savaa-McaI Gaotao gaaNaI È È
caGaiLt basatao gaaiNa tumacaI‚ AaozI maaJyaa inaiSaidina hao È
gat kaaLacaI yaad AajahI‚ maaJyaa (dyaat È È
ivasar na pDtao AQaa-MiganaIcaa maInaaca nayanaat È
drI kparI GarI kuNaacyaa imaLola ka tI malaa È È
sadnaI maaJyaa ]BaI ibacaarI JaaopaL\yaavar idsaola ka È
yaa AaSaovar vaavartao pir saUr na imaLtao gaaNyaacaa È È
ksaa SaaMtvaU manaasa maaJyaa maInaakaMt maI maMcaacaa È
AaBaarI maI savaa-Mcaa È È AaBaarI maI savaa-Mcaa È È
 EaI horMba icaMcaNaIkr
14Ò02Ò2010

Tuesday, March 30, 2010

On The Way of Lonliness............Well I really didnt knew how to spell it till now

Loneliness... I think thats how one spells it. 

I had been very restless all night yesterday. Currently I am not working... I stay in the house all day.. in my room.. I surf... I blog... I am doing 3 shows a week.... no tensions.... by the grace of my Lord I even see a career parth ahead ,,,though as faint as the slighhtest ray of hope .... but I do see it..... A sunrise starts with one faintest ray... and thats the first step towards a bright sunny day... Inshort I am leading a comfortable and a life a lot of people would gamble stuff for....

But still since a few days I am restless.... restless with something I had left long back... with something once upon a time I was very sure would never be a part of my life.... But since a few days it had been bothering me...

In the very beginnig of my blog I had mentioned of deleating certain people from my life. 2008 had been the most painful year in terms of relations. I stayed alone in the metro... frnz gone and nothing in hand.... except ... a strong resolution to come out of it and never let it hamper my life again.

Today somehow I feel I want to get them back. Not that I have not struggled earlier and its rather the struggle that has been more painful. To receive negligence and to be ignored . Mumbai taught me so much fun, friends , lessons, business, money but it never taught me to be a bad friend, it taught me to look ONLY after MYSELF but not not selfishness..... Pune can teach people to be selfish. I am not talking about people I met in these 8 months in Pune.... they were never friends... they were just people in disguise of friends.. kids can wear a supermas mask or even go ahead and wear a red underwear over their pants ... but they would still not know wht a superman is... or they would just have a partial idea that superman can fly(and not know he can do a lot more good things other than flying or worst there are a lot of bitter responsibilities that come with being a superman)... similarly these guyz had a partial idea of what friends are..... but that dosent make friends.(friendshi comes with a bit of fun and lot of bitters)

I am talking of the old buddies.... they were surely not guyz in disguise.. but somethings gone badly wrong. I wish I can sort it out...

Thursday, February 25, 2010

सलाम

कधी कधी आपण स्वत:  मधे इतके गुरफटून जातो की अवती भवति च्या चांगल्या गोष्टीं कड़े आपलं लक्षच नसतं. मग कधी तरी एखादी व्यक्ति असं काही काम करते की आपल्याला खाडकन जाग येते. मग लक्ष्यात येतं की आपल्या काळज्या  किती शुल्लक आहेत. आयुष्यात या छोट्या छोट्या आणि फालतू  काळज्या करत बसण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष्य दिल  की  आपल्या कर्तुत्वला पैलू पडतात. आपली संकुचीत मति खुली होते आणि आपले विचार देखिल बदलतात.

मग त्या विचाराच्या माणसाला त्याच्या कर्तुत्वाला कसल्या ही सीमा राहत नाहित. सगळ्यानचं मन अशी व्यक्ति आपल्या कर्तुत्वाने जिंकुन घेते.

आणि याच  उत्तम उदाहरण म्हणजे या भारतवर्षातील दोन दिग्गज व्यक्तिमत्वे .... अर्थातच भारतरत्न लता मंगेशकर आणि नव नवे विक्रम आपल्या  नावावर नोंदवत जाणारा आपला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर. लता दीदी जेव्हा गातात तेव्हा त्यांच्या आवाजाला दाद द्येयला आपण कुठल्या देशाचे आहोत, आपण भारतीय आहोत का पाकिस्तानी आहोत, हिन्दू की मुसलमान आहोत हा विचार करणारी व्यक्ति अस्तीत्वात नाही. २५ हजारच्या वर चा समुदाय जेव्हा एखाद्या कार्यक्रमात ए मेरे वतन के लोगो .... ला उभा राहून टाल्या वाजवतो तेव्हा त्या ५० हजार डोळ्यान मधले आश्रू हे फक्त त्या दैवात्वाला वाहिलेली सुमने असतात. 

   लता मंगेशकर

अश्याच प्रकारे काल एक अतुल्य खेळ सादर करून , आपल्या यशस्वी कारकिर्दीत आणखिन एक मानाचा तुरा खोवणारा आपला सचिन. एक दिवसीय अंतरराशट्रीय  कसोटी सामन्यात नाबाद २०० पटकवणारा एकमेव खेळ1डू . २०० वी धाव काढण्यासाठी जेव्हा सचिन धावला तेव्हा उभ्या स्टेडीयम मधले सागले लोक उभे राहून टाल्या  वाजवू लागले. द.अफ़्रीके ला हातातली गेलेली मैच स्पष्ट दिसत होती. मात्र तरीही त्या स्टेडीयम मधल्या प्रत्येक भारतियाच्या बरोबरीने तेथील प्रत्येक द. अफ्रीकन अथवा इतर कोणीही , त्या विश्वविक्रम वीराला मान देण्यासाठी उभा राहिला. हा मान जात, पात  , वर्ण, सीमा या सग्ल्याच्या पलिकडे जाउन फक्त त्या कर्तुत्व्ला आणि त्या खेळ!ला दिलेला मान होता. आणि तो असामन्य खेळ!डू असो व वेडया सारखे टाल्या वजवणारे लोक असोत या सग्ल्यांचा धर्म जात पंथ एकच होता ... आणि तो म्हणजे क्रीकेट  . 

                                एक दिवसीय अंतरराशट्रीय  कसोटी सामन्यात नाबाद २०० धावा काढलेला सचिन तेंडूलकर 

आपल्या सारख्या सामान्य माणसांचे  विचार बदलवण्याची ताकत या व्यक्तीं मधे असते. आणि समाजकल्याणा नावावर राजकारण करणार्या आणि धर्माच्या नावावर जातीय फूट पडणार्या हरामाखोरांच्या कानाखाली दिलेली ही खड़खडीत थोबाडीत असते.




Thursday, February 11, 2010

Save our tigers

This is really a touching ad film I have mentioned earlier in my regional post. Watch it.

Save our tigers




Watch the Ad Film I had been Talking About

Saturday, February 6, 2010

संरक्षण आपल्या बिबट्याच

हल्ली रोज टी वी वर एक जाहिरात लगते. वाघाचं एक  छोट पिल्लू  आपल्या आईची वाट पाहत बसलेल असतं . रात्र होते तरी त्याची  आई येत नाही , जंगलात कुठे तरी गोळी जाडल्याचा  आवाज येतो, आणि याच वेळी निवेदक विचारतो की कदाचीत  याची आई घरी येइल की नाही ? प्राणीमित्रच  काय पण आनेकांच्या डोळ्यांच्या कडा  ओलावून सोडणारी  ही जाहिरात किन्व्हा सन्देश. भारतातील वाघ ही देशाची राष्ट्रीय संपत्ति आहे अणि प्रत्येक भारतीयाचा अभिमान, मात्र हां अभिमान जागा  होयला आता थोडा उशीर जाला आहे आणि भारतात फक्त १४११ वाघ राहिले आहेत.

महाराष्ट्रात सहजतेने अढळणारा  प्राणी म्हणजे आपला बिबट्या. महाराष्ट्राचा अभिमान, पण ह्या बिबट्या ची देखिल अशीच हत्या केलि जात आहे. काल वर्तमानपत्रात मुंबई पुणे द्रुतगति मार्गावर वहानाची धड़क बसून मृत्युमुखी पडलेल्या बिबट्याची  फोटो सहीत बातमी आली आहे.



(पुणे-मुंबई द्रुतगति मार्गावर बउर नजिक मोटारीची धड़क बसून मृत्युमुखी पडलेला २ वर्षाचा बिबट्या०४/०२/2010) 

वास्तविक वाघ मारण्या मधे सामान्य माणसाचा फार मोठा वाटा नसतो. वाघांची  हत्या केलि जाते ती तस्करी च्या उद्देश्याने , पण महाराष्ट्रात बिबट्याची  हत्या सामान्य माणूसच  करत आहे हे ह्या बातमी वरून स्पष्ट आहे. वर्षातून छार पाच वेळl तरी वर्तमानपत्रात बिबट्या गावत शिरल्या ची अणि लोकांनी त्याची हत्या केल्या ची बातमी येते. क्वचीत प्रसंगी एखादा  प्राणी वाचतो ही, पण ते क्वचीतच, अगदी  कमी वेळेला. 

बिबट्याच्या  सुरक्षे ची जवाबदारी ही जितकी सरकारची ची आहे तितकीच आपली प्रत्येकाची आहे कारण हां प्राणी गावात  आणि शहरात ही हल्ली अन्न भक्ष च्या शोधर्थ येऊ लागलेला आहे. त्याची  सुरक्षा आपण आज केलि नाही तर लवकरच वाघंlच्या बाबतीत जी वेळ आपल्या वर आली आहे ती बिबट्याच्या  बाबतीत देखिल येइल.

तेव्हा जागे व्हा आणि बिबट्याचं संरक्षण करा ..... प्रत्येकाने.

Friday, February 5, 2010

Save the tigers

In the United States a lot of Americans are very curious about India. They have a lot of curious questions to ask about our country. a lot of them are still under an imression that India is place full of dense forests and snakes are a part of our daily life.... (unfortunetely they are not).

Once when i was travelling with a friend in his car, i casually happened to mention that in India we have right hand drive abd he was surprised and the question he asked was.... U HAVE CARS IN INDIA.....
I would not blame the Americans for their knowledge about India. Its not that our country is making a good picture in front of them. American news channel cover the Famins and floods in the remotest part of India showcasing the entire country like an African street. They cover how hundreds of idiots crowd up to visit some stupid baba or devi or gurumaa.. most of the people in this crowd will not even be fully dressed. Their kids will be naked and hungry and the Americans watch it with great interest.

I met a few Guyz who had visited India and they liked it. They Like the natural beauty of Kerala, The ancient forts in Rajastan and are surprised by the crazy life in Mumbai.

But they have the memories of them being cheated, of someone spitting right next to them or of escaping a severe road crash just because someone came drivivg the wrong way.

But there was one thing a lot of americans asked us about and we were proud to answer. and that was about our tigers but unfortunetely we Indians are not worried about their existance. The Government has now become aware but it is important that our people realise the importance. If they dont tigers are soon going to extint. and india will not be the proud owner of such an amazing asset....

Wake up....We have a very few tigers now... Save them.....

Monday, February 1, 2010

 "कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील..... पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं... कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.."


                                                                                                                from the internet.................
माज्यापेक्षा हुद्दयाने किन्व्हा वयाने (शक्यतो  हुद्दयानेच) लहान असणारी एखादी व्यक्ति जर मला एखादी अशी वास्तु मागत असेल  ज्यामुले  त्या व्यक्तीच्या आयुष्यात काही तरी चांगला  फरक पडेल, आणि दिली काय किन्व्हा नाही दिली काय मला काही विशेष फरक पडणार नाही पण दयेयची की नाही हे ही माज्याच हातात असेल तर मी ती गोष्ट त्या व्यक्तीला देऊन टाकीन  and I will Finish the matter there. कारण छोट्या व्यक्तीला मी काही ही बोलू शकतो, मात्र जर ती छोटी व्यक्ति माज्या बॉस कड़े गेली आणि तिकडून फरमान निघाल तर मी काहीच बोलू शकणार नाही.....

मी त्या व्यक्तीला ही खुश ठेवीन आणि स्वतहाला देखिल.

हे माज़े  विचार नाहीत , हा नुक्ताच होतं असलेला बोध आहे. साध्य मी देखिल अश्या परीस्थितीत सापडलो आहे की मला माज्या जुन्या  कंपनीतून काही हव आहे, जे दिलं काय आणि नाही दिलं काय कंपनी ला विशेष फरक पडणार नाही, पण देत नाहीत. मात्र आज कोण्या  पुणेरी मित्राने कंपनीत  काड़ी केल्यामुले  आता मी  हा प्रश्न वर नेणार असं आमच्या जनरल  मेनेजर पर्यंत पोचलं आहे, आणि आजच सुट्टीवर गेलेल्या माज्या साहेबाला (जून्या) माजी आठवण  आली आणि  त्यांनी मला फ़ोन केला.

त्यामुले  moral of the story is फलतू गोष्टी अन   छोट्या लोकांच्या चुकार डीमांड्स  न पुरवून आपली सुट्टी तरी वाया घालवावी लगते किन्व्हा सतत टेंशन मध्ये तरी रहावं लागतं. त्य्पेक्षा if your subordinate is asking for a rational thing उगाचच आपण काही आडवू  शकतो हे दाखवून स्वताहाचा खोळम्बा करून घेण्यापेक्षा just finish the matter.

आणि हा ही विचार करा की, की कधीतरी ही छोटी व्यक्ति ही मोठी होणार आहे, आणि हा नाही तर....निदान एक वेळ आपण छोटे होता हा तरी कराच....

सोशल नेटवर्किंग साइट्स

नव नवे प्रयोग करतच रहायचे आसतात आणि  बदलत्या जगात  बदलत्या टेकनोलौजी  बरोबर आपण देखिल बदलत जायच असतं. मी काही साठी वगैरे ओलांडली नाही आणि  बदलत्या  technology वगैरेच्या बरोबरीने    बदलण्यात  मला काही अभिमान नाही कारण that is the need of the day. आमच्या पिढीची ती अगदी प्रर्थमीक      गरज  आहे.  याचा अर्थ आपल्या क्षेत्रात होणारे बदल, येणार्या नव नवीन टेकनोलौजी आणि सिस्टम हे सगळा तर आलच,पण याच बरोबर उद्या ३० - ३५ च्या वयात जनरल मेनेजर च्या ऑफिस मधे बसणार्या  व्यक्तीने जर मला ऑरकुट माहित नहीं, फेसबुक  माहित  नहीं किंवा ट्विट्टर माहित  नहीं आणि मायस्पेस  माहित नहीं आसा म्हणून चालत नहीं, even that is an equally important part of technology.

मात्र फेसबुक  आणि ऑरकुट सारख्या सोशल नेटवर्किंग साईट वरून प्रत्येक जण आपल्या मनातल्या नेमक्या भावना उघड्या करत आसतो, त्या कुणी तरी वाचेल आणि आपल्या बद्दल त्या व्यक्तीला आपल्या बद्दल  सहानभूति वाटेल या आशेने. कींवा  ज्या व्यक्तीने आपल्याला खुप सुख दिले किंवा खुप दुःख दिले ती व्यक्ति ते वाचेल आणि त्याला काहीतरी फील होइल , आनंद किन्व्हा दुख ...whatever it is...... मात्र ज्या व्यक्तीने हे सगळ वाचाव ती व्यक्ति तर बर्याच  वेळेला ते वाचतच नाही , जग मात्र वाचतं आणि  स्वत:ची  करमणुक करून घेत असतं.

त्याचबरोबर या सगळ्या   साईटसचा  आजुन एक दुशपरिणाम  म्हणजे, कधी तरी आपण खुप आनंदात असतो आणि ऑरकुट वर मित्रांशी चैटिंग  करत मस्त बसलेलो आसतो. इतक्यात कुठल्या  तरी बिघडलेल्या मित्र मैत्रींणीचा   चा अपडेट , साईट वर अपडेट होतो, मग सहजच उत्सुकते पोटी  आपण  त्या व्यक्तीच्या प्रोफाइल मध्ये  जातो, मग थोडेशे  फ़ोटो  बघीतले  जातात, आणि मग कळतं  अरे च्यामायला  ही/हा खुपच सुखात आहे की. म्हणजे आपल्या बरोबर हा असा वागला , तसा वागला, आपण ते अजुन विसरलो नहीं आणि हा..., ती मैत्री आठवली की अजुन सुधा तुमच्या मानत खरोखरीच गलबल्त्न, पण ती जुनी मैत्री ही त्या व्यक्ती साठी  तितकीच महत्वाची असेल अस काही नाही. आणि मग उगाचंच त्या व्यक्तीच्या सुखात आपण  आपल्या कलिष्ट विचारांची  फोडणी  देत बसतो. 

हयात अश्या सोशल नेटवर्किंग साइट्सना  दोष देणे  हा उद्देश्य नाही, वास्तविक ह्या साइट्स ह्या आज आमच्या पिढीच्या रोजच्या जीवनातला एक अविभाज्य भाग आहेत  आणि रोज कामानिमित्त , कर्मणूकी साठी, ह्या साइट्सच्या नावाप्रमाणे
सोशल नेटवर्किंग साठी रोजच आम्ही ह्या साइट्स वापरतच  असतो.  फक्त ह्या साइट्स वापरत असताना आपण  आपल्या किती भावना उघड्या करतोय किन्व्हा इतरांच्या भवनान मधे किती गुन्तोय याचा विचार नक्कीच  व्हावा .

पण अर्थात स्वभावाला अवशध नसतं  , आणि शेवटी मज्याशी कोणीही कसा ही वागला तरी मला काहीच फरक पडत नाही आणि मी त्या व्यक्तीला सदिछाच देइन असं वागायला आपण काही महापुरुष नसतो.

Tuesday, January 26, 2010

आणि हो नोकरी सोडली की रेगुलरली ब्लॉग पण अपडेट करता येतो .... फक्त रिकामी खोपड़ी सैतानाचं घर असते तसा लिहायला काहीच constructive  सुचत नाही............

Saturday, January 23, 2010

नोकरी सोडल्याचा फायदा

 या वर्षी च्या सुरुवातीला दोन घटना घडल्या. एक घटना आणि एक वाईट घटना . २०१० कडून असलेल्या थोड्या चांगल्या अपेक्शान्वर सुरुवातीला थोडे वीर्जणच   पडलं . अचानकच माज्या लाडक्या मव्शीला श्रधांजलि वहाणे हे सोपे नक्कीच नव्हते.

अश्या वेळी मित्रांकडून मिळणारी  सहानभूति वगैरे बाजूला ठेउन नोकरी सोडण्याची वेळ आली. तेव्हा अश्या या दोन घटना घड्ल्यानंतर आणि आजुन कही माणसांची ओळख अणि चांगल्या मित्रांची चांगलीच पारख पटल्यावर  पुन्हा एकदा बहुतेक मी या पुण्याच्या बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहे .

मात्र जाता जाता संगवासं  वाटत की january मधे नोकरी सोडल्यानंतर भरपूर कार्यक्रम मला  मिळाले आणि आपल्या क्षेत्रात आप्ल्यायला आजुन किम्मत आहे हे ही कळ1ले आज चौथ्या  कार्यक्रमाचे निवेदन करून आल्यावर  कौतुकाचा एक blank चेक माज्या खात्यात जमा जाला आहे याचा माला आनंद आहे.

पुण्यात आल्यापासून आता बहुदा पुणे परत सोडायच्या मार्गावर आसताना एक अपूर्ण का होइना पण आनंद निश्चितच होत आहे.