Sunday, January 16, 2011

Change in the Indain Law system

भारताच्या कायद्यात आता अधिकृतपणे बदल करणे योग्य राहील.

आत्ता पर्यंत चा कायदा...
     
शंभर अपराधी सुटले तरी चालेल, पण एकाही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये.
यात फक्त  अपराधी आणि निरपराधीची  जागा बदला.

नाहीतरी आता २६ जानेवारी येतेच आहे... उगीच जोरजोरात देशभक्ति वर गाणी लाउन ध्वनिप्रदूषण वाढवण्यापेक्षा निदान एकदा ची ही घोषणा करून काय्द्यातला हा फेरबदल कायदेशीर करून टाका