Friday, November 30, 2007

केल्याने देशाटन .......भाग २ .

तेव्हा सभेत संचार केला की आपल्याला भरपूर माणसं भेटत जातात अणि त्यांच्यातले चांगले गुण आपण टीपत गेलो की निश्चितच आपल्या व्यक्तिमत्वावर त्याचा परिणाम (चांगलाच) दिसून येतो.
पंडीत मैत्री मात्र लाभावी लागते. आणि पंडीत आन्ची संगत लाभली की फक्त त्यांचाकड़े पाहत रहावं अणि ते पंडीत का हे आपल्या सहज लक्ष्यात येतं. अर्थात ते पंडीत का हे सहज लक्ष्यात आलं तरी ते सहज आत्मसात करणं हे कही वाटावं तित्क सोपं नक्कीच नाही.आमच्या गाडगिल आन्निच परवा संगीत्ल की ही मोठी माणसं मोठी का होतात? एख्द्याच्या नेगेटिव पोइंट्स वर ही माणसं कधीही बोलत तर सोडाच पण विचार करण्यात सुधा वेळ घालवत नाहीत. हे वाक्य म्हणजे केवढा दिव्य खजिना आहे.......एखाद्याच्या नेगेटिव पोइंट्स वर विचार सुधा नहीं करायचा.....आपण तास अन्न तास लोकांच्या वगन्या वर चर्चा करण्यात घालवतो ...आणि इथे........विचार सुधा नाही करायचा.......no dought.....ही मंडळी आज ह्या स्थानावर जाउन बसली आहेत.

आता पंडीत मैत्री ही खर म्हटलं तर किती सहज मिळू शकते ते पहा...... आपल्या घरातच आपण पंडित आना घेउन येऊ शकतो. कसा.....? आहो पुस्तकं ......उत्तमोत्तम पुस्तकं घरात आणा आणि त्यांच वाचन करा........पुस्ताकान सारखा मित्र नहीं, आणि थोर लेखक मंडलीं नि लिहीलेली पुस्तकं म्हणजे साक्षात् पंडीत आंचे विचारच नाहीत का? दुर्दैवाने आज पुस्तकांचा महत्व फार कमी जाला आहे (तरी प्रकाशक मंडली भरमसाठ कीमती कही कमी करत नाहीत)माज्या एका मराठी मध्यमात शिक्लेल्या , मराठी घरच्या मित्राला मी कुसुम्ग्राज आंची विशाखा ही कविता आइकवली........त्याला फार आवडली....त्य्ने विचारले...कोणाची रे.....मी संगीत्ल कुसुमाग्रजांची .....त्यावर त्याची रेअच्शन ohhhh yes yes yes......शाळेत त्यांची कविता होती आम्हाला.....म्हणजे शालेत्ल्या पुस्तकात कविता लिहिनारे कवी कुसुमाग्रज...thats it.
कुसुमाग्रजांची कविता म्हणजे माणसावरचा संस्कार. आणि मराठी मुलांना कुसुमाग्रज हे शालेच्या पुस्तकात लिहिनारे कवी........एवढीच ओळख.

पंडीत मैत्री मात्र लाभून घ्यायची असेल तर आधी स्वतःच्या मनाची तयारी ठेवा, कारन पंडीतान मधले चांगले गुण तिपय्चे म्हणजे सोपं नहीं. पण जर पुस्तकांच्या मध्यमातुन सहजच पंडीत मैत्री साधना शक्य असेल तर का नहीं साधयची अशी उत्तम सांगत?आज television च्या मध्यमातुन सगळा जग कोसलतं आहे आपल्या घरात, त्यातून सुधा किती मोठ मोठ्या लोकांची आयुष्य आपल्याला पहायला मिलु शकतात, पण या दुर्चित्रवानी चा हल्ली दुश्परिनामच जास्त जाला आहे हे मात्र नक्की. आम्ही लहान आसताना लगनारी cartoons म्हणजे जंगल बुक , म्हणजेच मोगली हो...किव्हा duck तलेस म्हणजे अंकल स्क्रूच (हे पात्र बदक होत, आनी त्याचे तीन बदक भाचे ) म्हणजे किती निखल आनंद देणारे cartoons होते.
हल्ली लग्नारी cartoons बघीतली की डोकच फिरत . त्यात सुध्हा युद्ध , wars, विचित्र शास्त्र अस्त्र आणि जीवे मारने. हच उद्योग. मज़ा वय कदचीत हे लिहायला योग्य नसेल पण पाल्कानी मुलांना असली कार्तूंस दाखवून काय साधणार आहे. रामानंद सागर ह्यांनी काढलेले रामायण तर आता इतिहास जमा आहे. रामानंद सागर आंच्या रामयानासे ही कथा.......तिथे आमच्या बिचार्या ग दी मा न चे गीत रामायण कोण विचारणार.मी गीत रामायण च निवेदन गेली २ वर्षा करत आलो आहे. लहनाचे मोठा ही गीत रामायण आइकत जालेलो आम्ही. जे निवेदन साक्षात् बबुजिन च्या आवाजात आइक्ल तेच निवेदन आपण करायचा हां खुप भव्य दिव्य अनुभव आहे. पण गीत रामायण चे कार्यक्रम करताना तरुण न्ची उपस्थिति विशेष कधीच जाणवत नाही.
आपण एवढा गीत रामायण करतो तर आपल्याच मित्रांना आपल्या कार्यक्रमात बोल्वावं असा मज़ा बेत होता. पण l , गीत रामायण म्हणजे काय आहे ? हे सांगत बसायची वेळ माज्यावर आली. ही सगली मूलं मराठी, आज २२ वर्षांच्या मराठी मुल्न्ना गीत रामायण माहित नसावं म्हणजे २२ वर्षा त्या घरात गीत रामायण लगलच नाही.
आता त्यात नुसता त्यानाच का दोष द्यायचा. जीते आई वडीलच नव्हे तर आजी आजोबा सुधा 'परांजपे नं' घरात काय चाल्लय हे मोठ्या उत्सुकतेने बघतात, तिथे मुलांनी काय गीत रामायण आइकत बसावं?
मी अश्या घरात वाढलो जिथे आज सुद्धा माजं graduation होयला ६ महीने आहेत म्हणुन केबल नाही. ज्या घरात शाळेत जाणारी मुलं आहेत त्या घरात पालक आनि निदान मूल १२वी किन्व्हा कीमान १०वी तरी होत नहीं तोवर cable connection घेऊ नए हे माजं स्पष्ट म्हनण आहे. या विषयावर आज प्रत्येक पालक आने सख्त विचार केला पाहिजे.

Wednesday, November 28, 2007

केल्याने देशाटन ,पंडीत मैत्री अणि सभेत संचार, मनुजा चातुर्य येत असे फार.

केल्याने देशाटन , पंडीत मैत्री अणि सभेत संचार मनुजा चातुर्य येत असे फार ।

ही म्हण अगदी १०० % खरी आहे, अणि ह्याचा अगदी वयाच्या २२ व्या वर्षी प्रत्यय येणे हे त्याहून विशेष. मी कलाकार माणुस, अगदी धन्देवाहिक वगेरे नहीं ,पण व्यवसैक म्हणायला हरकत नहीं. अर्थात हौशी कलाकार ते व्यवसैक कलाकार हा प्रवास कही सुखाचा नस्तोच (ताशे कलाकाराच्या आयुष्यात सुखाचे दिवस ......) well ते जाऊ दया .....तर इतर सगळ्या कलाकार मंडळीn प्रमाणे मी पण ख्स्त्यI खात खात मज़ा प्रवास सुरु होता. (कलाकार मंडळी बाकि काही खावत ना खाओ खास्त्य मात्र भरपूर खातात.
पण एक गोष्ट नक्की..... नाटका मधे दोन वर्षा भरपूर ख्स्त्या खल्ल्यावर मला पुढे माज्या निवेदन कौशल्या वर अनेक कार्यक्रम मिळू लागले. निवेदन क्षेत्र मात्र मला अगदी मनमुराद आनंद देते . माजे विचार मी शांतपणे लोकांना पटवून देत आस्तो. बर आपली भूमिका पण आशी आस्ते की त्या ठिकाणी बसून आपण बोलू लागलो की बहुतेक लोकांना पट त च अस्त. अर्थात आपल्या कंटेंट ला पण तितकाच तितकच आस्त हे निशित.
ह्या सग्ल्या प्रवासात पहिला फायदा म्हणजे तुम्ही लोकान् मधे मिसळता . कारण नाटक असो किंव्हा गाण्याचा कार्यक्रम
महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षक. त्यामुले सभेत संचार हां प्रत्येक कलाकाराचा होतोच.
तेव्हा सभेत संचार हां प्रत्येक कलाकाराचा होतच आस्तो. अणि सभेत संचार केला की आनेक लोक भेटतात अणि आपल्याला त्यांचा आभ्यास करायची अयतीच संधि मिळते. अणि लोकांचा माणसानचा आभायास करून जे चातुर्य येत ते इतर कश्यातुन्ही येत नाही.
आता आपण ज्या विषयावर बोलत आहोत त्यातच पहा ना. तीन मुद्दे १ देशाटन , २ पंडित मैत्री अणि ३ सभेत संचार. ह्या तीन्ही मध्ये सतत माणसाशी सम्पर्कात येणेच आहे . त्यामुले माणसाचा आभ्यास करूनच चातुर्य येत.
कार्यक्राम्च्या निम्मिताने आनेक प्रकारचे प्रेक्षक भेटतात.
दोनच दिवस पूर्वी पुणे विद्य्पीठ येथे सुधीर गाडगिल चा कार्यक्रम होत. आता सुधीर गाडगिल म्हणजे आमच्या सारख्या नावोदितांचे देवंच . आम्ही कही मित्र मंडळी ह्या कार्यक्रमाला गेलो होतो. कार्यक्रम तूफ़ान रंगला. रंगनारंच ......सुधीर गाडगिल सारखा वक्ता समोर आस्ल्यावर कार्यक्रम विडायाहून आधीक न रंगला तरच नवल. २-२ १/२ तासांचा कार्यक्रम....समोर एक कागद नहीं की चिट्ठी नहीं.......सतत ऐकत रहवा असा आवाज़ अणि २५-३० वर्षांच्या अनुभवाचे किस्से........कार्यक्रम रंग्नाराच.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रेक्षकाना प्रश्न विचारायची मुभा होती......अनेक प्रश्न येत होते. गाडगिल देखि रंगून रंगवून उत्तर देत होते. तेवढ्यात एका दहा बारा वर्षाच्या मुलानी हात वर केला.....सग्ल्यान्ना उत्सुकता ....बहुदा गाडगिल ना पण उत्सुकता जाली असेल ...त्यांनी त्या मुलाला प्रश्न विचारायची संधी दिली. तसा त्यानी टिपिकल पुणेरी tune मधे प्रश्न टाकला
सुधीर काका....सुत्रसंचालन अणि निवेदन ह्याच्या व्यतिरिकता तुम्हाला अजुन कही येता का?
माइक मधून हां आवाज़ घुमला तशा ८००-१००० प्रेक्षकन मधे एकच हशा पिक्ला.
समोरच्याचं तोंडभरून कौतूक करणारे प्रेक्षक भरपूर असतात....पण मनापासून कही जण कौतूक करतात तेव्हा मात्र फार आनंद होतो.
माज्या एका कार्यक्रमात समोरच्याच रांगेत एक आजी बसल्या होत्या. मी कलाकारंची ओळख करून दिल्यावर त्यांचा माज्या निवेदानातील इन्टरेस्ट अधीकच वाढला. एकंदरीत दिसण्यावरून अणि त्यांच्या कौतुकाच्या नजरे वरुन मी अंदाज लावला की ह्या CKP च असव्यात.
कार्यक्रमा नंतर लोकांची गर्दी जाली कौतूक जालं ....लोक सरकायाला लागले ...गर्दी कमी जाली तेव्ह्ना त्या आजी पुढे आल्या. संभाषण सुरु करायला म्हणाल्या....काय आडनाव म्हणालास रे तुज ....मी म्हटलं राजे ......त्यावरून मग बराच वेळ बोलण जाल......माजा अंदाज ही आचुक निघाला होता. आडनाव संगीत्ल्या बरोबर ....."अरे वा म्हणजे आम्च्यात्लाच की....." ह्यावारून ते मला लक्षात अल .
बरचस बोलण ज़ल्यावर आजी निघाल्या पण जाता जाता पटकन बोलून गेल्या.....अरे फार वैट वाटत. तुला द्यायला मला मुलगी नाही......
CKप्यान कड़े स्थल बघताना शिक्षण, संस्कार अणि वागणूक, बोलण हेच बघीतला जाता......अणि त्या दिवशी काही अंशी तरी कदाचित त्या आजीन्नी आपल्या मध्ये हे बघित्ल आसव ह्याच मला खुप समाधान वाटल
तेव्हा सभेत संचार केला की भरपूर माणस भेटतात आणि त्यांच्यातले बरे वैट गुण आपल्याला बघायला मिळतात.
माज्या मते तर ज्या ज्या ठिकाणी जनसमुदाय जमतो (एक उद्दिष्ट असणारा ) त्याला त्याला आपण सभा म्हाणु शकतो. मी शाळेत असताना (इयत्ता ९ त ) आम्हाला मराठी ला भारती शेवाले म्हणुन मैडम होत्या..त्या नेहमी म्हानाय्च्या की आपल्या अवती भवती चांगली माणसच जास्त आस्तात.....हे वाक्य माज्या मनावर आयुष्यभरा साठी कोरल गेल आहे. आज आठ वर्षांनी ह्या वाक्यात किती तथ्य आहे हे बघत बसण्यापेक्षा मी ही गोष्ट मान्यच केली आहे की आपल्या भवती चांगली माणसच जास्त आस्तात. अणि म्हणुनच मला जास्तीत जास्त चंगलीच माणस भेटत आली आहेत.